

Related Articles
आदिवासींची उपेक्षा कायम ! वाहून गेलेला रस्त्याकडे पाहायला नाही कुणाला वेळ?
आदिवासींची उपेक्षा कायम ! वाहून गेलेला रस्त्याकडे पाहायला नाही कुणाला वेळ? रस्त्या अभावी आदिवासींचे हाल, रुग्णाला द्यावा लागतो झोळीचा आधार कर्जत/ नितीन पारधी : कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरामध्ये अनेक आदिवासी वाड्या आहेत. स्वातंत्रोत्तर काळापासून आदिवासी समाज येथे राहत आहे. जुमापट्टी येथून आत सुमारे ११ वाड्या आहेत. या वाड्यांच्या रस्त्यासाठी आदिवासी बांधवानी श्रमदान करत रस्ता तयार […]
खावटीच्या लाभार्थ्यांनी दाखल केली; आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात 420 ची फिर्याद…. ठाणे जिल्ह्यात 16, पालघर जिल्ह्यात 16, नाशिक जिल्ह्यात 6 तर रायगड जिल्ह्यात 7 पोलीस ठाण्यात असे एकूण 45 पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
खावटीच्या लाभार्थ्यांनी दाखल केली; आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात 420 ची फिर्याद ठाणे जिल्ह्यात 16, पालघर जिल्ह्यात 16, नाशिक जिल्ह्यात 6 तर रायगड जिल्ह्यात 7 पोलीस ठाण्यात असे एकूण 45 पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल फसवणूक करणाऱ्या आदिवासी विकास मंत्र्यांचा सर्वत्र निषेध उसगाव/ प्रतिनिधी : खावटी योजना आश्वासन देऊन, घोषणा करून, उचन्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करूनही खावटी बाबत आदिवासींची […]
“कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळेची फी मागू नये”- विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी
“कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळेची फी मागू नये”- विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी पनवेल/ प्रतिनिधी : संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सध्या लॉक डाऊन परिस्थिती आहे अशा वेळेस लोकांना घरात बसून राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळेची फी मागू नये अशी मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी मागणी केली […]