पोस्ट बँक खाते उघडण्यासाठी आदिवासी भागात घेतले शिबीर पोस्ट ऑफिसर व आदिवासी सेवा संघाचा पुढाकार मालडूंगे/ सुनिल वारगडा : आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांना शासनाच्या अनेक योजना असतात. कोरोनाच्या काळखंडामध्ये आदिवासी समाजातील गोर गरिब, जेष्ठ नागरिक, रोजगार हमीतील कुटूंब, वन हक्कधारकांना शासनाने आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून खावटी योजना लागू केले आहे. या योजनेमध्ये प्रत्येकी कुटूंबाला […]
गड- किल्ले विकू देणार नाही संगमनेर तालुक्यातील पेमगिरी – शहागड येथे शिवप्रेमी भक्तांचा गडावर राबवली स्वच्छता मोहीम. संगमनेर/ प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने गड – किल्ले लीज वर देण्याचा म्हणजे एक अर्थाने विकण्याचाच निर्णय घेतला आहे. ज्या गडकिल्यांवर स्वराज्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडले त्याच गडकिल्ल्यांवर सरकारच्या नवीन धोरणानुसार लग्नसमारंभ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होणार. ज्या गडकिल्ल्यांवर कुणी जोडपी […]
आसल ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांचे पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान कर्जत/ प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील भूतीवली कातकरवाडी, चिंचवाडी, सागचिवाडी, पाली धनगरवाडा, बोरिचिवाडी, भूतीवली वाडी, आसलवाडी, नाण्याचामाळ, धामनदंडा या आदिवासी वाडीतील सर्व ग्रामस्थांच्या पावसामुळे भयंकर नुकसान झाले आहे. भूतीवली कातवरीवाडी संपूर्ण वाहून गेली असून सर्व भातशेती पाण्यामुळे वाहून गेली आहे. या नुकसानी मुळे पुढील […]